भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…
कोल्हापूर – मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने…
समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत - डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित 'तत्त्वार्थ रामायण' या…
चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास…
माझा मराठीचि बोलु कौतुके । परि अमृतातेंही पैजासीं जिंकें ।ऐसी अक्षरें रसिकें । मेळवीन ।। १४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा लिहिला व संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांनी वंचित समाजासाठी…
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतले ।मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…
नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन... मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही…