मराठी साहित्य

सद्गुरुंचा प्रसाद…

आईचा हात पाठीवरून फिरल्यानंतर बाळाला लगेचच झोप लागते. प्रेमामध्ये इतके सामर्थ्य आहे. सद्‌गुरुंना नमन केल्यानंतर त्यांनी डोक्‍यावर हात ठेवला, तर…

5 years ago

दुःख, भयाला धैर्याने सामोरे जा

दारिद्र अनुभवल्याशिवाय दारिद्र समजून येत नाही. अचानक आलेले दारिद्र पचवता यायला हवे. यासाठी दारिद्राच्या हालअपेष्ठांचा अनुभव हा जीवनात असायलाच हवा.…

5 years ago

करटोली (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये करटोली या वनस्पतीबद्दल माहिती…– सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804…

5 years ago

आनंद गळाभेटीचा…

अलिंगनाचे अनेक फायदे-तोटे आहेत. दुःखी माणसाला आधार देणारे हे अलिंगन त्याचे जीवन आनंदाने भरून टाकू शकते. अलिंगनातून मिळणाऱ्या आनंदाने अनेक…

5 years ago

गंगामाई वाचनालयाचे पुरस्कार जाहीर

नंदकिशोर भोळे, प्रमोद कोयंडे, डॉ सिसिलाया कार्व्हालो, संयुक्त कुलकर्णी यांच्या साहित्यकृतीस आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे पुरस्कार आजरा येथील…

5 years ago

प्रश्नांच्या मुळावरच घाव गरजेचा

प्रश्नांची मुळे शोधता आल्यानंतर त्या मुळांची वाढ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा नवी पालवी ही फुटतच राहणार. नवे…

5 years ago

आध्यात्मिक तेज

स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप…

5 years ago

सत्याची कास…

गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात. याचा विचार करायला नको का ? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का…

5 years ago

कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ, आत्मभान देणारी कविता

शेतकरी कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ,आत्मभान देणारी कविता म्हणजे "मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं". कवी हबीब भंडारे यांच्या या चौथ्या कवितासंग्रहात…

5 years ago

आत्मरुपी गणेश…

श्रीगणेशा हा आत्मरुपाच्या अनुभुतीपासून करायला हवा. येथून प्रारंभ केल्यानंतर सर्व विचार आत्मसात होतात. सर्व शक्तींची ओळख होते. सर्व विद्यांचे ज्ञान…

5 years ago