जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे साहित्य निर्माण झाले तरच शेतीच्या प्रश्नांना वाचा फुटेल यासारखे अनेक उद्देश ठेवून शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते.…
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा आज झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाईट सुरक्षित आहे, असे संगणक…
हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी।। ५२ ।। ज्ञानेश्वरी…
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील हमीभावापेक्षा कमी भावाने होणारी शेतमालांची बेकायदेशीर खरेदी, हमीभाव कायदा, खरेदी मधील अन्यायकारक गुणवत्ता निकष (FAQ-Fair…
म्हणौनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।तया उजित कर्म सर्वथा । त्याज्य नोहें ।। ५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा…
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि कष्टाची असूनसुद्धा भारत सातपुते यांनी आपल्या प्रामाणिकपणामुळे, जिद्दीमुळे आणि चिकाटीने परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश…
कोल्हापूर - येथील मराठी बालकुमार साहित्य सभेमार्फत दरवर्षी उत्कृष्ठ पुस्तकांना बालसाहित्य पुरस्कार दिले जातात. याही वर्षी पुरस्कारासाठी बालसाहित्य मागविण्यात येत…
देखे उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।सांगे नरु केवीं तैसा । पावे वेगां ।। ४१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा…
“प्रदूषणाची वाढती समस्या” धुके आणि धुरके यामध्ये खूप फरक आहे. जे धुके असते ते सूर्यकिरण आले कि नाहीसे होते पण…
जालन्याला झालेल्या महाचिंतनीच्या २८ व्या अधिवेशनातल्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंद्रजीत भालेराव यांनी दिलेले व्याख्यान ... महदंबा, मराठी भाषेतील आद्य…