साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे.…
मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. 'उठ वेड्या, तोड बेड्या' म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा…
सुट्टी कधी संपायची ते कळायचेच नाही.. छोट्या छोट्या गोष्टीत आभाळभर आनंद मिळायचे ते दिवस आता नाहीत याची खंत वाटते..पण त्या…
💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना..…
व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं…
नेज ( ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर ) येथील स्फूर्ती साहित्य संघाच्या वतीने कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या…
'ओल अनमोल आवानओल' ग्रंथाविषयी अजय कांडर १९९० च्या पिढीतील महत्त्वाचे कवी. त्यांच्या 'आवानओल' या कवितासंग्रहातील कविता कृषिजन संस्कृतीतील बायांच्या भोगवट्याची…
राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे यावर्षी…
समाजव्यवस्थेत ते काही गैर वाटेल, त्या सगळ्याच्या विरोधात तुकारामांनी युद्ध पुकारले. या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे.…
संत तुकारामांचे प्रागतिक विचार आजच्या प्रगत आधुनिक युगात तर ही त्वरा करणे, वेळ पाळणे आणि प्रयत्नशील राहणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली…