ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…
“भिक मागून कधी राजा होत नसतो” हे केवळ इतिहासातील एक वाक्य नाही; ते स्वराज्याच्या आत्म्याला दिशा देणारे तत्त्व आहे. स्वाभिमान,…
आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
एआयच्या वेगवान युगात माणूस आणि मशीन यांच्यातील सीमा धूसर होत चालल्या आहेत. मशीन आता लिहू लागले आहे, बोलू लागले आहे;…
माणूस म्हणून जगताना अडचणी येणारच. कधी विश्वासघात होईल, कधी फसवणूक होईल, कधी निराशा येईल. पण या सर्व अनुभवांतून शिकत राहणे…
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ।। ३७ ।।…
मराठी साहित्यविश्वातील एक प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अलीकडील निवडणुकीने केवळ पदाधिकाऱ्यांचा बदल घडवला नाही, तर संस्थेच्या कार्यपद्धती, संस्कृती…
साधक कितीही अभ्यास करीत असला, कितीही शास्त्रवाचन करीत असला, तरी त्या ज्ञानाला दिशा देणारी आणि त्याचा खरा अर्थ उलगडून दाखवणारी…
या ओवीतील चंद्र आणि अमृत ही दोन प्रतीके विशेष लक्षवेधी आहेत. चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे, तर अमृत जीवनाचे प्रतीक आहे.…
भक्तीचा हा मार्ग अत्यंत सहज आणि सुंदर आहे. येथे तत्त्वज्ञानाचे कठीण विचार नाहीत, गुंतागुंतीच्या साधना नाहीत. येथे फक्त प्रेम आहे,…