संत ज्ञानेश्वर

संपत्ती अन् दया जेथे, त्याच्यातच भगवंताचे रुप

धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला…

4 years ago

जीवन कशासाठी हे समजले तरच संसार सुखी

संसारात अनेक संकटे येत असतात. म्हणून संसार सोडायचा नसतो. कारण संसार हा होत असतो. संकटांना भिऊन काहीजण आत्महत्या करतात. जीवन…

4 years ago

दुसऱ्यात भगवंत पाहाणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार

सध्याचा काळ बदलला आहे, असे म्हटले जाते. माणूसही बदलला आहे. माणसाची मने बदललेली आहेत, असे सांगितले जाते. सत्याचा पुरस्कार करणाऱ्याला…

4 years ago

आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग

भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नुसती ज्ञानेश्वरीची पारायणे करणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. सतत सद्गुरूंचे नामस्मरण करणे ही सुद्धा भक्ती…

4 years ago

निसर्गाच्या चमत्कारातून जाणावे खरे अध्यात्म

या ओवीत आकाश निळे नसल्याचे सांगितले आहे. पण आकाश निळे दिसते. ते का दिसते याचे कारण आपण पाहीले. म्हणजे आपण…

4 years ago

सण-उत्सवांचे संवर्धन योग्यरितीने झाले तरच खऱ्या आनंदाची प्राप्ती

उत्साहासाठी उत्सव असावा. मनाला त्यातून समाधान मिळावे. पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ऊर्मी त्यातून मिळायला हवी, पण सध्याचे उत्सव हे…

4 years ago

मनाची स्थिरतेसाठी आवश्यक शास्त्र अभ्यासायला हवे

विज्ञानाच्या प्रयोगानंतरच त्यावर विश्वास ठेवता. मग अध्यात्माचा हा प्रयोग करून पहायला नको का? यासाठी मन हे मार्गी लावायला हवे. प्रत्येक…

4 years ago

अमरत्वाचे सिंहासन कोणाला मिळते ?

जनतेला अज्ञानात ठेवून सत्ता भोगणे, हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशाने नेमका कोणता विकास साधला, हेही एक गूढच आहे.…

4 years ago

आत्मज्ञानानेच होतो संसारवृक्ष नष्ट

ज्याला आरंभच नाही त्याला शेवटही कसा असणार ? यामुळे संसार हा संपणारा नाही, फक्त त्याची अनित्यता जाणून घेऊन त्या गुंत्यातून…

4 years ago

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे

स्वप्नातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जागृती ही महत्त्वाची आहे. वास्तवात राहायला शिकले पाहिजे. वास्तववादी व्हायला हवे. तरच विकास होतो. सत्य…

4 years ago