भारतीय तत्त्वज्ञानाची परंपरा ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नसून ती मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आहे. या परंपरेत एकात्मता, समन्वय…
म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेविचिं म्हणता बोधुही उपजे।जया परौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ।। १८१ ।।…
जें हें विश्वचि होऊन असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।। १७६…
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।।…
जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।।…
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नीचेंनि महापूरे ।तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें ।मग नेणवेचिं तयातें म्हणितलें । अक्षर सहजे ।। १०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।तें माझें निजधाम । होऊनि ठाके ।। ९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७…