संवर्धन

काय सांगता ! पावसाने टोल दिला नाही म्हणून अडवले…कुणी ? No Rains No Toll No Development

विकासाच्या महामार्गावर हरवलेली सावली! "विकास" हा शब्द आपल्या राजकारणातील असा जादुई शब्द झाला आहे की, तो उच्चारला की बाकीचे सारे…

2 months ago

बांदा–तिलारीच्या जंगलात ‘जंगल पिंगळा’चा साक्षात्कार : निसर्गसौंदर्य आणि संशोधनाचा संगम

सिंधुदुर्गातील बांदा–तिलारीच्या समृद्ध अरण्यात फिरताना टिपलेले जंगल पिंगळ्याचे छायाचित्र केवळ एक निसर्गदृश्य नाही, तर त्या परिसंस्थेच्या जैवविविधतेचा आणि पर्यावरणीय संतुलनाचा…

3 months ago

नदीला परत मिळालेला श्वास : एल्वा धरण विसर्जनाची जागतिक यशोगाथा

अमेरिकेतील एल्वा नदीवरील दोन महत्त्वाची धरणे हटवून निसर्गाला त्याचा मूळ प्रवाह परत देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा केवळ पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणाचा…

4 months ago

नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?

जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…

4 months ago

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ…

12 months ago

देवभूमी विकासाकडून विनाशाकडे…

इंडिया कॉलिंग-ढगफुटीमधे धराली गाव जमिनदोस्त झाले तेव्हा गावाबाहेर असलेले व वाचलेले लोक आपल्या कुटुंबियांना चिखलातून, दलदलीतून आणि दगड धोंड्यांच्या ढिगातून…

1 year ago

स्त्रियांनी जपलेली जैविक विविधता…

स्त्री आणि पर्यावरण जैविक विविधतेचं महत्त्व, तिचं संरक्षण-संवर्धन करण्याची गरज आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप अशा संवर्धनाच्या पद्धती यांविषयीचं ज्ञान जगभरातल्या…

1 year ago