प्रपंचात मग गुंतता कामा नये याचा अर्थ त्याचा आपल्या मनावर परिणाम होता कामा नये. त्यामुळे आपले मन विचलित होता कामा…
समाधिपाद सूत्र - २९.तत:प्रत्यक्चेतनाधिगमोअपिअंतरायाभावश्च. ईश्वरप्रणिधानामुळे जीवात्म्याचा साक्षात्कार होतो आणि अनेक विघ्ने नाहीशी होतात. प्रणवाच्या उपासनेमुळे जीवात्म्याचा, अंत:सामर्थ्याचा साक्षात्कार तर होतोच; पण…
बाह्य गोष्टीचाही ध्यानावर परिणाम होतो. मन साधनेत रमण्यासाठी या बाह्य गोष्टी गरजेच्या आहेत. पण नसल्यातरी मनाची तयारी करणेही तितकेच गरजेचे…
म्हणून साधकांनी सतत या शत्रूंवर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजेच असल्यास (प्रयत्न) आणि वैराग्य (विरक्ती) यांच्या सहाय्याने त्यांना थोपवले पाहिजे. डॉ…