भीती लोटला किती काळदेश स्वतंत्र होऊनीपरी भीती येथलीनाही संपली अजुनी… अबलांना तुडवीले जातेयभोगदासी समजूनीकिती विटंबना देहाचीतुकडे,तुकडे करुनी…. सोसतेय घाव अजुनहीनारी…
मुसळधार पाऊस मुसळधार पावसानेसुरू झाला पावसाळावर्षा ऋतुचे आगमनसंपला आता उन्हाळा…. घटक जीवनात महत्वाचापाण्याचे मुल्य सजीवांनापाऊस पडला तरचजल मिळेल सर्वांना….. महापुर…
पंढरीची वारी अष्टाक्षरी काव्यलेखन ओढ घेते मन कितीकरे पंढरीची वारीआस लागे जीवा तुझीकधी भेटेल श्रीहरी....१ प्रपंचाचा गाडा मागेकसा येऊ पंढरीलाजीव…
अधीर मन झाले टाळ, मृदुंगात दंग झालाभक्तीचाहा पुर लोटलाअधीर मन माझे कितीनयनातही विरह दाटला… तुझे नाम ओठात राहीप्रपंचाला विसरुन जाईअखंड…
नेटवर्क बंद झालेअन् काळीज हललेदिनक्रमात लिखाणाचेहात तसेच थांबले…. मनाला लागे हुरहुरकाहीतरी हरवतेयआज वाटे हर्ष कितीलिहीताना सारे गवसतेय…. कवयित्री - सीमा…
प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरुतोच वाहून नेतो शिष्याचे तारु… गुरु रचतात जीवनाचा पायाम्हणून तर शिष्याची उजळती काया.. गुरु देतात ज्ञान ,शिक्षणशिष्यांचे…
विसरू नको बापाला…सीमा मंगरूळे तवटे, वडूज सातारा यांची कविता बाप डे येताचयेई बापाची आठवणभरभरून सांगताना प्रत्येकप्रसंगाची होई साठवण…. बापाविषयी लिहीताना…