पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो…
दरवर्षी उन्हाचा कडाका वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. ग्लोबल वार्मिगने धोक्याची घंटा वाजवली आहे. अशा स्थितीत आपल्याकडील पश्चिम घाटाची…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
मानवजात आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. तंत्रज्ञानाने झेप घेतली, उद्योगांनी उत्पादनाचे साम्राज्य उभारले; परंतु त्या वेगात आपण एक मूलभूत…
मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल,…
जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना…
निसर्गाचा ऱ्हास म्हणजेच माणसाच्या भविष्याचा ऱ्हास हे वास्तव दुर्लक्षित करून केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न…
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा नव्याने बॉक्साईट खाणकाम प्रकल्पं सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण पश्चिम घाट, तेथील पर्यावरण, जैवविविधता पुर्णपणे…