शेती, माती, माणसं, मुक्या जीवांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि गावपांढरीच्या ऋणानुबंधांचा हृदयस्पर्शी आविष्कार घडवणारा सचिन पाटील यांचा ‘सांगावा’ हा कथासंग्रह ग्रामीण…
मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
निसर्गाशी तुटत चाललेल्या नात्याच्या काळात सुनील पांडे यांचे “नदी समजून घेताना” हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करते. नदीला ‘आई’ मानत तिच्या…
समाजातील असंख्य प्रश्न, विसंगती आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल – देश खरंच सुधारणार…