दैनिक सकाळ मध्ये प्रदीर्घकाळ कार्यरत असणारे राजीव साबडे यांनी स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेले वार्तांच्या झाल्या कथा हे पुस्तक आता पत्रकारितेत कार्यरत…
मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम…
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून…
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले `पत्रामागची गोष्ट' हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचण्यात आले. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. संगीत…
सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह. सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्या…