ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
ज्ञानदेव या ओवीतून एक गूढ पण अत्यंत वास्तव सत्य उलगडतात—परमात्मा जसा आहे तसा आपण पाहत नाही, तर आपल्या मर्यादित समजुतीनुसार…
आजच्या शब्दांच्या गदारोळात, प्रवचनांच्या चमकदार दुनियेत आणि प्रभावी वक्तृत्वाच्या मोहात आपण खऱ्या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर तर जात नाही ना? केवळ…
जगातील प्रत्येक घडामोडीमागे आपणच कर्ते आहोत, असा मनुष्याचा सहज समज असतो; पण ज्ञानेश्वरीतील एका ओवीतून संत ज्ञानेश्वर हे समज पूर्णपणे…
“जैशी रायें अधिष्ठिली प्रजा…” या ओवीतून संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वर, प्रकृती आणि जीव यांच्यातील नात्याचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्र उभे…
“हे काम मी केले” असा अभिमान माणसाच्या मनात सहज उगवतो; पण संत ज्ञानेश्वर एका साध्या उदाहरणातून हा अहंकार किती भ्रामक…
ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…
जें हें विश्वचि होऊन असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।। १७६…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७०…
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…