मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी…
कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…
सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह. सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्या…
कवितेचे सौंदर्य तिच्या रचनेत, प्रतीकांत आणि भाषिक सममितीत आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून भटक्या विमुक्तांच्या कवितांमध्ये आपले एक वेगळे स्थान…
जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-९ ३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या…
थोर कवी कुसुमाग्रज यांच्या "कुणी, घर देता का रे घर ?" या काव्याचे विडंबन पुढे सादर करीत आहे. अर्थातच कवी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५…