जगात माणसे, त्यांचे स्वभाव, विचार आणि जीवनपद्धती कितीही भिन्न असल्या तरी प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये एकच परमचैतन्य वसलेले आहे, असा अद्वैताचा गूढ…
जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
मनाच्या असंख्य लाटा शांत होत जातात आणि अंतर्मनात एक अद्भुत प्रकाश उगवतो. त्या क्षणी साधकाला बाहेरचे जग नव्हे, तर स्वतःचेच…
आकळलेनि योगें । मध्यमामध्यमार्गे ।अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ।। ९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ - स्वाधीन झालेल्या अष्टांग…
जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें ।जयाचेनि संन्निधानें । विश्व चळे ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलपण ठेलें ।जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसे ।। १६३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा…