अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…
पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…
खरीप २०२६ हंगामात ‘सुपर अल निनो’मुळे महाराष्ट्रासह देशातील मान्सून कोअर झोनमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असताना, शेतकऱ्यांसमोर मोठे…
“जसे बियाणे, तसे पीक” ही शेतीतील अढळ सत्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ किंमत न पाहता…
मूग आणि उडीद पिकांचे हेक्टरी उत्पादन १५ क्विंटलपर्यंत वाढवण्यासाठी सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, वेळेवर सिंचन…
कोल्हापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने 'हुमणी कीड नियंत्रण…
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – कृषी विज्ञान केंद्राचे ( KVK ) आवाहन नारायणगाव (पुणे) – येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी…
✍🏻 सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र आणि दरवर्षी घेतले जाणारे एकच पीक यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कमी…
भात पिक सल्ला 🌾🌾 ✨ बीजप्रक्रिया लागवडीपूर्वी भात बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून…