Farmer Welfare

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…

4 hours ago

विश्वासाच्या संकटात अडकलेली शेती : मजुरांची टंचाई, चोरीचे सावट आणि नव्या ग्रामीण वास्तवाचे आव्हान Agriculture in crisis of faith

पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…

1 week ago

शेती : मानवजातीच्या अस्तित्वाचा शाश्वत आधार Agriculture Foundation of Human Life

शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिकते कृषिंच…

3 weeks ago

लोकविद्यापीठ – सा. रे. पाटील यांच्या समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी गाथा

भौतिक बदलाबरोबर समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक इयत्ता सुधारली पाहिजे, यावर सा. रे. पाटील यांचा विश्वास होता. ग्रंथसंस्कृती व वाचन संस्कृतीवर…

4 months ago

शेती क्षेत्रातील ‘वैचारिक नांगरट’ केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता त्यातून धोरणात्मक बदल घडणे गरजेचे

शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती…

4 months ago

कोल्हापूरचे विनायक हेगाणा यांचा मानद डॉक्टरेटने जागतिक सन्मान

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीच्या संशोधन कामाची दखल कोल्हापूर : कृषी धोरणातील युवा संशोधक तसेच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर…

6 months ago

अन्न सुरक्षेची सुनिश्चिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पोषक धान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन हाच केंद्र सरकारचा मुख्य प्राधान्यक्रम

नवी दिल्ली - कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या वार्ताहर परिषदेला…

9 months ago

भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर – डॉ. राजन गवस

सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन…

9 months ago

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा…

9 months ago

हळद उत्पादक शेतकऱ्यांची हाक — वायदे बाजाराचे रक्षण करा

भारतीय शेती ही केवळ पिके पिकवण्याची प्रक्रिया नसून, ती एका संपूर्ण संस्कृतीचे, जीवनपद्धतीचे आणि ग्रामीण समाजाच्या अर्थकारणाचे अधिष्ठान आहे. शेतकरी…

10 months ago