या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची…
आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापे मविजे ।क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ।। ३४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी…
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल ।काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ।। १४१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…