प्रकाश या अत्यंत हुशार असणाऱ्या मित्राचे पुढे काय झालं या आठवणीने लेखकाचा जीव व्याकुळ होतो. याउलट वर्गात ढ असणारा भीमा मात्र अंगच्या हुशारीने जनावराचा व्यापार...
कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली लहान कामे करून निपुण बनण्याचा...
बस्तरमधल्या आदिवासींना दुधाचे उपयोग माहित नाहीत तर महाराष्ट्रातल्यांना ते माहीत आहेत. मेश्राम यांनी आपल्या पुस्तकात तूप या शब्दांची चर्चा केली आहे. प्रमाण मराठीतला तूप शब्द...
॥ साने गुरुजींचा शेतीविचार ॥ ग्रामीण साहित्याची पार्श्वभूमी शोधताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नावं चर्चेत येतात. ही नावं येणं अपरिहार्यच आहे....
बाबासाहेबांच्या घरी पारंपारिक शेती नव्हती. पण वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी एका शोधनिबंधाच्या निमित्तानं या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि ते या विषयात गुंतत गेले....
महर्षी शिंदे हे मोठे अध्यात्मिक पुरुष होते. पण त्यांचं अध्यात्म परंपरावादी नव्हतं. ते ब्राम्हो समाजाचं सुधारलेलं, पुढारलेलं अध्यात्म होतं. जीवनाकडं पाहण्याची महात्मा फुले यांची सर्वंकष...
॥ आगरकरांचा शेतीविचार ॥ शेतमालाचा भाव उत्पादन खर्चावर आधारित काढला आणि उत्पादन खर्चात त्याची मजुरी, बैलांची मजुरी आणि गुंतलेल्या भांडवलाचे व्याज गृहीत धरले तर शेती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406