कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…
मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन व्हायचे असेल तर पारदर्शक कारभार हा असायला हवा अन्यथा काही खरे नाही. पण अन्याय होतो…
कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी…
मुंबईत बदलते जगला व्यंकटेश माडगुळकर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मुंबई – मराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. ती आपल्याला…
गडचिरोली - येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री…
कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पल्लवी शिंदे माने,मालिनी लाड, तनया…
एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण कणकवली - कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35…
वर्धा येथील लोकमहाविद्यालयातील आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी येथे झालेल्या पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षाचे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी…
नवी पिढी वृत्तबद्ध कवितांकडे वळते आहे, हे आशावादी आहे. सोशल मीडियावर कविता व्हायरल करण्यासाठी घाई करू नका. तिथे मिळणाऱ्या प्रतिसादावर…
इस्लामपूर : छोटी साहित्य संमेलने परिणामकारक असतात. यातील भाषिक संवाद माणसाला जोडण्याचे काम करतो. इतर सर्व चळवळी संथ झाल्या असताना…