जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश, अपयश, अपेक्षा आणि निराशा यांच्या अखंड रहाटगाडग्यात माणूस आयुष्यभर फिरत राहतो. पण या चक्रातून कायमची…
जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक विचार जर परमेश्वराच्या चरणी अर्पण झाला, तर माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडते? ज्ञानेश्वर…
तैसे ओम हे स्मरों सरे । आणि तेथेचि प्राणु पुरे ।मग प्रणवांतीं उरे । पूर्णधन जें ।। ११७ ।। ज्ञानेश्वरी…
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
एऱ्हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ।। १७५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…