वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…
ग्राहकांनी स्वनिर्मित केलेल्या विजेवर कर लावणे अनुचित ?ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात एकीकडे नागरिकांना सौरऊर्जेकडे वळण्यासाठी अनुदाने, करसवलती आणि…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
आजची शेती अनेक आव्हानांच्या वळणावर उभी आहे. हवामान बदल, अनियमित पर्जन्य, वाढती उत्पादनखर्च, कमी होत चाललेले शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्याचवेळी…
भारत – जर्मनी संयुक्त निवेदन नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जर्मनीच्या संघीय प्रजासत्ताकाचे फेडरल चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ…
हवा हा जीवनाचा मूलाधार आहे. मानवाने अन्नाविना काही काळ, पाण्याविना काही दिवस जगणे शक्य आहे; मात्र शुद्ध हवेविना काही मिनिटेही…
भारताच्या एकूण भूप्रदेशाच्या सुमारे २४. ६ टक्के क्षेञ वनांखाली असुन पुढील काळात ३३ टक्केपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशांमध्ये १९८८ चे…
महाराष्ट्र : हवामान बदलाला तोंड देऊ शकेल अशा तळागाळातील आदर्श प्रारूपाचा प्रणेता मुंबई - जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग…
ऑटोमोबाईल उद्योगात जसे पर्यावरण पूरक ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन सीएनजी यांचा वापर होतो. त्याच धर्तीवर फाउंड्री उद्योगाने जर ग्रीन हायड्रोजनचा वापर…