ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या जशा केवळ कावळ्यांच्याच उपयोगी पडतात,त्याचप्रमाणे…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
भक्तीचा हा मार्ग अत्यंत सहज आणि सुंदर आहे. येथे तत्त्वज्ञानाचे कठीण विचार नाहीत, गुंतागुंतीच्या साधना नाहीत. येथे फक्त प्रेम आहे,…