ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या जशा केवळ कावळ्यांच्याच उपयोगी पडतात,त्याचप्रमाणे…
वेग, स्पर्धा आणि सरळ मार्गांच्या धावपळीत आपण अनेकदा जीवनातील वळणांकडे दुर्लक्ष करतो. पण हीच वळणं आपल्याला थांबायला शिकवतात, विचार करायला…