हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा कोण? संत ज्ञानेश्वरांचे उत्तर स्पष्ट…
मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ भीती, असुरक्षितता आणि अहंकारात दडलेले आहे. जन्म-मरणाच्या अखंड फेर्यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, हा प्रश्न…
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजसी लिगटलें ।मीचि होऊनि आटले । उपासिती ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
नराच्या ठायी नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ।। ३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…