ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले…
ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे ।पाठीं ज्ञेयचि स्वरुपें । निखिल उरे ।। ५२ ।।…
तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।।…
आता महाशून्याचां डोही । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ।। ३१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पाठीं तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला ।मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ।। ३१४ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि तेथिंची मातु । न चढेंचि बोलाचा हातु ।जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।। ३११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
ते ओंकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ।। ३०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजी ।। २४६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…