वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…
जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती…
“मी पाणी बोलतोय…” — आज आपण ज्याला सहज वाया घालवतो, तेच पाणी उद्या आपल्या अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे. एका छोट्याशा…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
निसर्गाशी तुटत चाललेल्या नात्याच्या काळात सुनील पांडे यांचे “नदी समजून घेताना” हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करते. नदीला ‘आई’ मानत तिच्या…
मानवजात आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. तंत्रज्ञानाने झेप घेतली, उद्योगांनी उत्पादनाचे साम्राज्य उभारले; परंतु त्या वेगात आपण एक मूलभूत…
मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल,…
आजचा मनुष्य ‘पर्यावरण’ हा शब्द ऐकला की त्याला आठवतात — हवामान बदल, वृक्षतोड, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, आणि प्राण्यांचा नाश. पण…
जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच,…