आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।काय महदादि हें सकळ । आपु नोहे ।। ४२६ ।। ज्ञानेश्वरी…
नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र राजकीय संकटाने, ज्यात जेन-झेड तरुणांच्या नेतृत्वाखालील निदर्शने, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधातील हिंसाचारामुळे पंतप्रधान…
पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार अभिनेत्री शुभांगी भुजबळ, लेखक भाऊ पाध्ये पुरस्कार कवी सायमन मार्टिन तर गोपाळराव दुखंडे पुरस्कार मधुकर मातोंडकर…
भारतीय शेती ही केवळ पिके पिकवण्याची प्रक्रिया नसून, ती एका संपूर्ण संस्कृतीचे, जीवनपद्धतीचे आणि ग्रामीण समाजाच्या अर्थकारणाचे अधिष्ठान आहे. शेतकरी…
आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव…
शेतकऱ्यांना सी२+५० टक्के या फायदेशीर किमान आधारभूत किमती आणि कामगारांना किमान जगण्याची हमी देणारे वेतन पुरवणे हे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला सशक्त…
मोडी लिपी अभ्यासक्रमाला २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदविण्याचे आवाहन कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र व शिवाजी विद्यापीठाचा इतिहास…
म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।तो आरंभी मग नोहे । कैसा पाहों ।। ४२४ ।। ज्ञानेश्वरी…
गेल्या ११ वर्षांत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सहन केलेल्या संचित तोट्याचा विचार करा. अंदाजावर आधारित, वर्ष २०२४-२५ मध्ये एक हेक्टर कापूस…
नदी म्हणजे केवळ पाणीपुरवठ्याचा स्रोत नाही, तर ती एका समाजाच्या संस्कृतीचे, अर्थकारणाचे आणि पर्यावरणीय आरोग्याचे प्रतीक असते. म्हणूनच अनेक देशांनी…