शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी विकत घेणे आहे, रांगा लावा…? Farmers Agitation for Compensation

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 'विकत घेऊ' या भाषेत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज…

2 months ago

इंदूर जाहीरनामा’ला ब्रिक्सची सर्वसंमती New Direction for Global Agricultural Cooperation

भारताच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वसंमतीने ‘इंदूर जाहीरनामा’ स्वीकारण्यात आला असून अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामान-अनुकूल…

2 months ago

२.६ अंशांनी वाढले तापमान; पीक उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता Extreme Heat and Dry Weather Raise Alarm To Kharif

जून २०२६ अती उष्ण आणि कोरडा जात आहे परन्तु धोक्याची घंटा देत आहे ! जून २०२६ हा महिना गेल्या सहा…

2 months ago

न्यूजक्लिक प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा News Click Delhi High Court

एआयकेएसकडून पंतप्रधानांनी माफी मागण्याची मागणी नवी दिल्ली : स्वतंत्र पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही संस्थांच्या भूमिकेबाबत देशभरात चर्चेत राहिलेल्या न्यूजक्लिक…

2 months ago

शेती : मानवजातीच्या अस्तित्वाचा शाश्वत आधार Agriculture Foundation of Human Life

शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिकते कृषिंच…

2 months ago

भारतीय आंब्याच्या आयातीवर नेपाळमध्ये बंदी नाही – कृषी मंत्रालय Mango Export to Nepal

नवी दिल्‍ली - नेपाळमध्ये भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे किंवा स्थगिती देण्यात आली आहे, अशा आशयाची माहिती काही…

2 months ago

कोकणात मान्सून दाखल, पण राज्यभर अद्याप सक्रिय नाही; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा Mansoon Forecast Farm Advisory for Farmers

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला तरी तो अद्याप राज्यभर सक्रिय झालेला नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम…

2 months ago

खदानींच्या जलसाठ्यांना जलस्रोत म्हणून बघणे काळाची गरज

अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खनिज उत्खननानंतर निर्माण झालेल्या खदानी आज केवळ धोकादायक खड्डे राहिलेल्या नाहीत, तर त्या संभाव्य जलसंपत्तीचे…

2 months ago

जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य ( Surha Tal ) भारताचे 100 वे तर उत्तर प्रदेशाचे13 वे रामसर स्थळ ( Ramsar Sites )

नवी दिल्‍ली - उत्तर प्रदेशातील बलिया येथील 'जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य' (सुरहा ताल) हे देशातील 100 वे रामसर स्थळ…

2 months ago

इथेनॉल मिश्रित पेट्रोल : ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग की अन्नसुरक्षेचे नवे आव्हान?

शाश्वत भारतासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या…

2 months ago