जागतिक सायकल दिवस पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, प्रदूषणाचे गंभीर होत चाललेले संकट आणि बिघडती जीवनशैली यामुळे सायकल पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत…
जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह…
मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी…
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात माणूस अधिक सक्षम होत आहे की अधिक संवेदनाहीन, हा मूलभूत प्रश्न आज जगासमोर उभा आहे. कृत्रिम…
प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक…
जेव्हा राज्यघटनेचा मसुदा चर्चेसाठी अनेकांना उपलब्ध होता त्या वेळेसच जून 1948 मध्ये त्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर हरीलाल…
सीमेवर सैनिक गोळ्यांचा सामना करतात; पण युद्धाची झळ प्रत्येक नागरिकालाही सोसावी लागते. रणांगणावर धूर उठतो तो केवळ बंदुकांचा नसतो, तर…
कॅन्सर हा केवळ शरीराचा आजार नसतो; तो मन, नाती, आशा आणि आत्मविश्वास यांचीही कठोर परीक्षा असतो. अशा जीवघेण्या संघर्षात अनेक…
ग्रामीण महाराष्ट्रात सातबारा हा केवळ जमीन नोंदवहीचा कागद नसून शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा पुरावा मानला जातो. मात्र हा साधा उतारा मिळवण्यासाठी सामान्य…
एखाद्या वन्य प्राण्याची भीती आपल्याला वाटते, ती त्याच्या हिंस्त्रतेमुळे नाही—तर त्याच्याविषयीच्या अज्ञानामुळे. जेव्हा आपण त्याच्या जगात डोकावतो, त्याच्या जगण्याची लढाई…