ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये चंदन या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- चंदन

वनस्पतीचे वर्णन

सेटालेसी कुळातील ही वनस्पती असून भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी याची नैसर्गिक वाढ होते. खोडातील आतील भागातून सुवासिक तेल निघते.

औषधी उपयोग

खोडातील आतील भागात सेंटेलेल नावाचे अल्कोहोल असते. खोडाचे बारीक बारीक तुकडे करून त्याचे ऊर्ध्वपतन क्रियेने सुगंधी तेल काढतात. खोडाच्या चोथ्यापासून सुगंधी चंदन उदबत्ती तयार करतात. चंदनाचा वापर अनेक प्रकारच्या औषधी तयार करण्यासाठी करतात. चंदनाचा लेप विविध आजारावर वापरला जातो.

हवामान व जमिन

दमट उष्ण आणि समशीतोष्ण अशा निरनिराळ्या हवामानामध्ये चंदनाची वाढ चांगल्याप्रकारे दिसून येते. थंड हवामान आणि उतारावरील जमिनीवर याची वाढ चांगली होत नाही. त्याच्या मुळ्या जमिनीतून अन्न, पाणी घेवू शकत नाही. घाणेरी/तुरीच्या मुळी मधून सुरवातीला काही दिवस अन्न पाणी घेतात.

लागवड

चंदनास चांगल्या प्रकारे फळे आणि फुले येतात. चंदन ही परोपजीवी वनस्पती आहे. ७ ते ८ वर्षे दुसऱ्या झाडापासून अन्न आणि पाणी मिळवतात. जंगल/उसाच्या शेताच्या सभोवती चांगली वाढ होते.

काढणी

१० ते १५ वर्षांनी खोडाच्या मध्यभागी सुवासिक गाभा तयार होतो. प्रत्येक झाडास २००० ते १०००० पर्यंत किमत मिळते.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सगळे कुठे आहेत? आकाशातील या प्रश्नातून सुरू होते एका अनंत अंतराळयात्रेची कहाणी!

रात्रीच्या आकाशात चमकणारा प्रत्येक तारा आपल्याला एक नवा प्रश्न विचारतो. या अथांग विश्वात असंख्य तारे,…

16 minutes ago

आवाज त्यांचा, कला त्यांची; मग इतिहासानं त्यांना विसरलं का?

ज्यांनी ठुमरी, दादरा, गझल, चैती, होरी-कजरीसारख्या कलांना आपल्या स्वरांनी समृद्ध केलं, ज्यांच्या कोठ्यांवर संगीताची साधना…

51 minutes ago

AI चा वर्षाव, भावनांचा दुष्काळ; मन पुन्हा हिरवं होईल का?

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्षाव होत असताना मानवी भावनांचा दुष्काळ का जाणवतो आहे? तंत्रज्ञानाने आयुष्य अधिक सोयीचे…

14 hours ago

पावसाचा खंड : सोयाबीन व कापूस पिकाचे प्रभावी व्यवस्थापन 🌱 Rain Break: Effective Soybean and Cotton Crop Management

राज्यात पावसाचा खंड लांबल्याने सोयाबीन आणि कापूस पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी पिकांची…

1 day ago

मनाच्या कवाडांवर साचलेला मळ पुसणार का ? क्षमेचा सुवास देणारे पर्युषण पर्व !

अंतर्मानाची कवाडे आणि क्षमेचा सुवास माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, जग एका क्लिकवर आणले; पण स्वतःच्या…

1 day ago

कवीने अनुभवाच्या मातीतूनच आपला आवाज शोधला पाहिजे! – डॉ राजेंद्र मुंढे

० दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन उत्साहात;४५ कवींचा सहभाग,० वर्ध्यात शब्दांचा रंगमंच सजला;‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ ०…

2 days ago