सुपर फूड मटार

हिरवा वाटाणा ( Green Pea ) किंवा मटार
इंग्रजी नाव – ग्रीन पी
शास्त्रीय नाव – Pisum sativum

थंडीच्या दिवसात मटार बाजारात येतात..मटारचे हिरवेगार ढीग पाहून मन तृप्त होत. मटार एक सुपर फुड आहे. मटारचे जीवन चक्र एक वर्ष असते. ते जगातील अनेक भागांमध्ये पिकवले जाणारे थंड हंगामातील पीक आहेत; हिवाळ्यापासून उन्हाळ्याच्या सुरुवातीस स्थानानुसार लागवड केली जाऊ शकते. मटारचे सरासरी वजन ०.१ ते ०.३६ ग्रॅम (०.००४–०.०१३ औंस) दरम्यान असते. अपरिपक्व वाटाणे (आणि बर्फाच्या मटारमध्ये कोमल शेंगा देखील) भाजी, ताजे, गोठलेले किंवा कॅन केलेला म्हणून वापरतात; विशेषत: शेतातील मटार म्हटल्या जाणाऱ्या प्रजातींचे वाण पिकलेल्या शेंगामधून फुटलेल्या वाटाणासारखे कोरडे वाटाणे तयार करण्यासाठी घेतले जातात. हे मटार दलिया आणि वाटाणा सूपचा आधार आहेत.

हिरवा वाटाण्याचे हे आहेत फायदे

  • मटार मध्ये व्हिटॅमिन बी 6 भरपूर आहे. जे तुम्हाला एनर्जी देते. तुमच्या डोळ्यांचे रक्षण करते.
  • मटार मध्ये विपुल प्रमाणात मॅग्नेशियम आहे जे तुमचे हृदय चांगले ठेवते.
  • मटामध्ये खूप फायबर आहे.
  • मटारमुळे आतड्यात चांगले बॅक्टेरिया तयार होतात. यातून पोटाच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
  • मटारचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेही रुग्ण मटार खाऊ शकतात.
  • मटार प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे.
  • मटार मध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आहेत जे तुम्हाला विषारी द्रव्यांपासून मुक्त करतात.

मटार भरपूर खा आणि स्वस्थ रहा…

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ, कोल्हापूर
9623895866

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

अशांत जगाचं काहूर शांत करण्याची ताकद कवितेत – कृष्णात खोत

कवयित्री मनीषा पाटील यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती कणकवलीः'काहूर ' म्हणजे…

12 hours ago

ज्वालामुखीच्या धगधगत्या पोटात… हवाईची अद्भुत सफर

एका भटक्याची डायरी प्रशांत महासागराच्या अथांग निळाईत वसलेली हवाईची बेटे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत प्रयोगशाळाच! कुठे…

21 hours ago

वर्षा ऋतूत आरोग्याची कोणती काळजी घ्यावी ? Dr Radha Khadakkar Advice

पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित…

2 days ago

नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग कसा उभारता येईल ?

धान्यापासून उद्योगाकडे : एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि तांदूळ…

2 days ago

रानफुलास

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी,…

2 days ago

‘युगानुयुगे तूच’चा आता पंजाबी अनुवाद

सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

2 days ago