Shabdgandhs state-level love poetry writing competition announced
शब्दगंध च्या राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
अहिल्यानगर : “ नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी “ शब्दगंध च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील सचिन चव्हाण प्रथम,गुहा येथील क्रांती करंजगीकर द्वितीय तर चांदूरबाजार येथील विशाल मोहोळ यांना तृतीय क्रमांका पटकावला आहे,” अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
कवयित्री शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, राजेंद्र फंड यांनी काव्यलेखन स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा..
प्रथम – सचिन चव्हाण,पाथर्डी
द्वितीय – क्रांती करंजगीकर, गुहा ता. राहुरी
तृतीय – विशाल मोहोळ, चंदुरबाजार जि. अमरावती
उत्तेजनार्थ – डॉ. राजेंद्र गवळी, कुकाणा, ता.नेवासा
उत्तेजनार्थ – सुजाता रासकर, देवदैठण, ता.श्रीगोंदा
उत्तेजनार्थ – रितेश सरोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाली ता. आष्टी
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७५१ रुपये, तृतीय क्रमांकास ५५१ रुपये तर उत्तेजनार्थ दोघाना २५१ रुपये रोख स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक भेट असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचे मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य जी. पी. ढाकणे, अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष डॉ. अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, खजिनदार भगवान राऊत, अजयकुमार पवार,शाहिर भारत गाडेकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, सुनील धस, डॉ. तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, राजेंद्र पवार, रामकिसन माने, किशोर डोंगरे, बंडूशेठ दानापुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे, डॉ. प्रवीण गायकवाड व डॉ. प्रियांका गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…