आपण आयुष्यभर ज्ञान मिळवत राहतो, संतांचे विचार ऐकतो, ग्रंथ वाचतो; तरीही एखाद्या प्रसंगी तेच ज्ञान आपल्या उपयोगी का पडत नाही?…
माणसाचा जन्म एकदा देहाचा होतो; पण स्वतःची खरी ओळख पटते, तो त्याचा खरा जन्म असतो. अज्ञानाच्या अंधारातून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे जाताना…
ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथांना केलेल्या विलक्षण वंदनेने होते. "नमो विशदबोधविदग्धा…" या एका ओवीत सद्गुरूंचे…
ही ओवी भक्ती आणि अद्वैत यांचा सुंदर संगम घडवते. काही जण म्हणतात भक्तीमध्ये द्वैत आहे आणि अद्वैतात भक्ती नसते. पण…
तूं मन हें मीचि करी । माझां भजनी प्रेम धरीं ।सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ।। ५१७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर शिष्याच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मप्रकाश जागवणारी शक्ती होय. ज्ञानेश्वरी मधील अर्जुन…
जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
ऐसा अध्यात्मलाभ तया। होय गा धनंजया ।भांडवल जया । उद्ममीं मी ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ -…
हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।।…
तैसा गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ।। १३१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…