"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा शंखनाद आहे. संसार सोडणे म्हणजे…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी…
ज्ञानेश्वरांनी दिलेली राजहंसाची प्रतिमा आपल्याला हेच शिकवते की जीवनात सार आणि निरस, सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान यांचा भेद…
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।कीं शेखी उपेगा गेला । पांडवासी ।। १३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…