अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी.…
हा केवळ 'गांधी जागर' नव्हे,हे तर स्वतःच अंतर्मुख होत जाणे.. ~ ● कशासाठी हा विचार जागर : महात्मा गांधी यांचे…
ज्यांनी जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, तेच साहित्यिक आज जातीनुसार संमेलने आयोजित करीत आहेत. प्रेमानंद गज्वी, अध्यक्ष- साहित्य विचार आणि…
...तू...आणि.....मी तू आहेस सधवा मी आहे ग विधवा हिरवीगार तुझी साडी मी नेसते पांढरी साडी.. हिरवा चुडा भरून हात माझा…
मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता…
विश्व मराठी संमेलन २०२३ च्या निमित्ताने…. ’मराठी ३६०' ह्या संकल्पनेतून, अवघ्या विश्वातील मराठी माणसांना एका व्यासपीठावर आणत, मराठी भाषिकांना जोडत…
21 व 22 जानेवारी 2023 रोजी घाटनांदुर येथे होत असलेल्या पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमर हबीब यांची निवड…
शेकडो नवोदितांनी घेतले गझलेचे धडे मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क…
सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते…
शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने लेखकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कादंबरीकार कृष्णात खोत…