गुरुकृपेने होणारा ज्ञानाचा वर्षाव आपणात जिरावा यासाठी आपली तयारी असावी लागते. हे पाणी झिरपले तरच जमिनीत असणाऱ्या बीजाला अंकूर फुटेल.…
आजकाल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तिला काय म्हणायचे ? तेव्हा मला वाटते बाईला तुम्ही कुमारीका, सवाष्ण, विधवा वगैरे…
राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या (संदर्भ..रयत अध्यक्ष पवारा विषयी उदयनराजेंचे वक्तव्य…)पोटदुखीरयतबद्दल कोरडी कळकळ साताऱ्यात पिकू लागली | अजिंक्यताऱ्याच्या मनात आताशा…
मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.राजेंद्र कृष्णराव घोरपडेमोबाईल - 9011087406…
चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध…
ज्यांना हिरो सुद्धा मागे वळून पाहातात ते legend असतात..तिने आम्हाला चांगुलपणात जिंकूनच दिले नाही.. तो दिवस नक्की तिचाच होता….मला कोणी…
विरक्ती म्हणजे काय ? जय जय राम कृष्ण हरी...जय जय राम कृष्ण हरी...हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप…
जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते.…
राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या… लोका सांगे...हिस्रस्वापदांना म्हणतातजरा वागा सरळ |सापा परास विषारीनेतेच ओकतात गरळ ||राजन कोनवडेकर ढोंग...व्यासपीठावरुन एकमेकांचीउणी दूणी काढत…
काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही…