समुद्राच्या लाटांना मिठाचा घाट थोपवू शकत नाही, तसंच परमात्म्यात विलीन होणाऱ्या कर्मांनी माणसाला कधीच बांधून ठेवू शकत नाही—असा अद्वैताचा गूढ…
जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।।…
म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।योगी होय अंतःकरणें । पंडुकुमरा ।। ४८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
कैसे उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार ।हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार । साविया होती ।। १३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। १५७ ।। ज्ञानेश्वरी…
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतले ।मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनिया ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ…
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। २० ।। ज्ञानेश्वरी अध्याय…