ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला…
परतोनि पाठिमोरें ठाकें । आणि आपणियांतें आपण देंखे ।देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ।। ३६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐसे शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।वाराही जेथ न शिरे । विचाराचा ।। ३१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
म्हणूनि आखरामाजि सांपडे । कीं कानावरी जोडे ।हें तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ।। ३१६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
आता महाशून्याचां डोही । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ।। ३१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ।। ३१२ ।। ज्ञानेश्वरी…
म्हणोनि तेथिंची मातु । न चढेंचि बोलाचा हातु ।जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।। ३११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी ।भरती गमे सागरीं । सरिता जैशी ।। ३०४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
ते ओंकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ।। ३०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजी ।। २४६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…