आपला महाराष्ट्र 66 वर्षांचा झाला. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाटचालीचा…
दरवर्षी उन्हाचा कडाका वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. ग्लोबल वार्मिगने धोक्याची घंटा वाजवली आहे. अशा स्थितीत आपल्याकडील पश्चिम घाटाची…
जगभरातील जलव्यवस्थापन एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. पारंपरिक धरणकेंद्री पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता आता पर्यावरणपूरक, स्थानिक सहभागावर आधारित आणि…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील धरणांचे विसर्जन हा केवळ एक पर्यावरणीय प्रयोग नव्हता, तर जगभरातील जलव्यवस्थापनाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवणारा निर्णायक टप्पा ठरला.…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील दोन महत्त्वाची धरणे हटवून निसर्गाला त्याचा मूळ प्रवाह परत देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा केवळ पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणाचा…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरू झालेला संघर्ष, वनस्पतीशास्त्रातील भरीव संशोधन, विद्यार्थ्यांना घडवणारे अध्यापन आणि सेवानिवृत्तीनंतरही न थांबलेले निसर्गसंवर्धनाचे कार्य—प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर…
भारताच्या अफाट भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विविधतेला एकत्र गुंफून एकात्मतेची नवी दिशा देणारी ‘आंतरभारती’ ही संकल्पना आज अधिकच महत्त्वाची ठरत…
निसर्गाशी तुटत चाललेल्या नात्याच्या काळात सुनील पांडे यांचे “नदी समजून घेताना” हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करते. नदीला ‘आई’ मानत तिच्या…
महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था आज ‘जिवंत मृत्यू’सारखी झाली आहे. वर्षानुवर्षे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे नद्यांची ओळखच…