सामाजिक भाष्य

वर्तमानाचे रूपक ठरलेली विज्ञानकाल्पनिका : बुटक्यांचे बेट

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात माणूस अधिक सक्षम होत आहे की अधिक संवेदनाहीन, हा मूलभूत प्रश्न आज जगासमोर उभा आहे. कृत्रिम…

4 months ago

मराठी माणूस हतबल…

स्टेटलाइन मुंबई मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडले, पण आज त्याच मुंबईत “कहाँ जाना है भाई?” हा प्रश्न ऐकताना मराठी माणूस…

4 months ago

चहा उकळतोय… देश खरोखर सुधारणार का? – समाजमनाला हादरवणारा विचारप्रवर्तक लेखसंग्रह

समाजातील असंख्य प्रश्न, विसंगती आणि बदलत्या मूल्यव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा एक थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल – देश खरंच सुधारणार…

5 months ago

अदृश्य मंडळाची अद्भुत निवडणूक

मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन व्हायचे असेल तर पारदर्शक कारभार हा असायला हवा अन्यथा काही खरे नाही. पण अन्याय होतो…

7 months ago

छत्रपती संभाजीनगर येथील साक्षात कार्यक्रमात कवी अजय कांडर निमंत्रित

कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी…

7 months ago

सरकारी सुखसंसार : आमच्या पैशावरची ऐश

(एक उपरोधिक स्तंभ) सरकारी नोकर हा देशाचा कणा आहे, असं म्हणतात.हो, बरोबर आहे.फक्त फरक एवढाच की हा कणा सामान्य माणसाच्या…

9 months ago

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान

https://youtu.be/IgLgZ7yTrJM कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान

1 year ago

शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित

कवीचं वास्तव्य बालपणापासूनच ग्रामीण भागात गेलेलं असून कवी याच शेती मातीत वाढलेला आहे, घडलेला आहे. त्याचा पिंडच मुळी या मातीचा…

1 year ago

अतुल पेठे यांनी ‘हत्ती इलो ‘ दीर्घ कवितेची घेतलेली नोंद !

आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या 'हत्ती इलो ' दीर्घ कवितेची घेतलेली ही…

1 year ago