तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा…
तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ।। २२४ ।।…