मी बैलगाडी, ट्रक, दिवाबत्तीपासून ते आज हायटेक वारीचा प्रवास पाहिला आहे. आजच्या विज्ञान युगातही वारीचे महत्व कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच…
भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला…
https://youtu.be/L9dhatdNTK4 कोल्हापूरः पावसाच्या सरी झेलत विठ्ठल...विठ्ठल...च्या जयघोषात बालगोपालांनी पालखी सोहळा अनुभवला...वारीत पारंपारिक पोषाखात सहभागी होत तपोवन परिसरात आषाढी वारीचा आनंद…
श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन…
आषाढी वारीमुसळधार पावसाच्या सरीआनंदी आनंद भक्तांच्या दारी हिरवा गार शालू पसरला भूमीवरीनागमोडी लालसरी नदीची नथणी नाकावरीनटली भूमाता, स्वागत करी वारकरी,प्रसन्न…