दु:खाला आवर घाल माणसा नशीब माणसाला वैभव आहे सुख हे आंधळे प्रेमासारखे जीवन ओकर ती स्पष्ट आहे दोन्ही जीवाला घाव…
शब्द ही विलीन झाले....! आज कविता शांत झाली नकळत शब्द शब्दातून मुक्त झाली सुचत नाही शब्द मला वाचा बंद झाली…
कधीच कवितेचा शेवट होत नाहीती वेगवेगळ्या विषयांवरसंभाषण करीत असते… कधी नजरेला नजर मिळवूनरंगभूमीवर सामाजिक विचारांचेप्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते….…