कविता

दु:खाला आवर घाल माणसा…

दु:खाला आवर घाल माणसा
नशीब माणसाला वैभव आहे
सुख हे आंधळे प्रेमासारखे
जीवन ओकर ती स्पष्ट आहे

दोन्ही जीवाला घाव देते
आसरेची आस मनी असून
आटले रे अनुभव मानवतेचे
दूर तू जाता हदय गेले तुटून

भाव मनाचे कळले नाही
जीव गुंतता एकमेकांशी
हरून गेलो कसे ? हे जीवन
तुटले बंधन सुख अपुले

जगी दोन्ही मनाची कहाणी 
कळली नाही अजूनही कुणाला ? 
आसंवाची कळा सोसता 
आसंवे ही येती डोळयामधून 

मी अर्थ बदल करून गेलो
वळणावर ती घटका घटका
वाट पाहूनी सुखाची नी सुखाची
आसंवाना थांबवू न शकलो

उमेश लक्ष्मण परवार, गोवा
मो. ९६३७१६४१८९

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

साखर ७० रुपयांवर ! सरकारचे नियोजन कुठे चुकले ? : विजय जावंधिया यांचे स्पष्ट मत

देशात साखरेच्या दराने अचानक उसळी घेत काही भागांत प्रतिकिलो ७० रुपयांचा टप्पा गाठला आहे. साखरेचे…

4 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांचे पत्र; काय मागणी आहे या पत्रात ?

खतावरील सबसिडी बंद करा,शेतमालाला योग्य भाव द्या! केंद्र सरकारला शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांचे पत्र;…

17 hours ago

पल्लवीत दडले फूल-फळाचे रहस्य; पण संपूर्ण वृक्षाचे मूळ कुठे?

विशाल वृक्षाचे रहस्य एवढ्याशा बीजात कसे सामावलेले असते? एका छोट्याशा बीजात उद्याचा विशाल वृक्ष दडलेला…

18 hours ago

हळदीचे कंद सडतायत, पीक मरतंय? कारणे ओळखा, वेळीच करा प्रभावी व्यवस्थापन ! Turmeric Rhizome Rot and Wilt

हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…

2 days ago

सृष्टी निर्माण झाली कशी? श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गूढ काय?

सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…

3 days ago

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…

3 days ago