Umesh Laxman Parvar Poem Dukhala awar ghal mansa
दु:खाला आवर घाल माणसा नशीब माणसाला वैभव आहे सुख हे आंधळे प्रेमासारखे जीवन ओकर ती स्पष्ट आहे दोन्ही जीवाला घाव देते आसरेची आस मनी असून आटले रे अनुभव मानवतेचे दूर तू जाता हदय गेले तुटून भाव मनाचे कळले नाही जीव गुंतता एकमेकांशी हरून गेलो कसे ? हे जीवन तुटले बंधन सुख अपुले जगी दोन्ही मनाची कहाणी कळली नाही अजूनही कुणाला ? आसंवाची कळा सोसता आसंवे ही येती डोळयामधून मी अर्थ बदल करून गेलो वळणावर ती घटका घटका वाट पाहूनी सुखाची नी सुखाची आसंवाना थांबवू न शकलो उमेश लक्ष्मण परवार, गोवा मो. ९६३७१६४१८९
देशात साखरेच्या दराने अचानक उसळी घेत काही भागांत प्रतिकिलो ७० रुपयांचा टप्पा गाठला आहे. साखरेचे…
खतावरील सबसिडी बंद करा,शेतमालाला योग्य भाव द्या! केंद्र सरकारला शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांचे पत्र;…
विशाल वृक्षाचे रहस्य एवढ्याशा बीजात कसे सामावलेले असते? एका छोट्याशा बीजात उद्याचा विशाल वृक्ष दडलेला…
हळद पिकातील कंद सड व मर : कारणे, लक्षणे आणि प्रभावी व्यवस्थापन हळद आणि अद्रक…
सृष्टीकडे पाहिले की असंख्य रूपे, जीव, शक्ती आणि घडामोडी आपल्याला दिसतात. या विराट पसाऱ्यामागे नेमकी…
कोल्हापूर : भारत हा कोणत्याही एका महामानवाचा,एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत…