कोल्हापूर

हे विश्वचि माझे घर विचारातून देश होईल महासत्ताक

संतमहात्म्यांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल, तर हा विचार आत्मसात करायला हवा. ‘विश्वची माझे घर’ समजूनच विकास…

4 years ago

अध्यात्मातून मिळते दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा

अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी.…

4 years ago

चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !

चिलापी आणि नद्या प्रदूषण पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला…

4 years ago

तू…आणि….मी

...तू...आणि.....मी तू आहेस सधवा मी आहे ग विधवा हिरवीगार तुझी साडी मी नेसते पांढरी साडी.. हिरवा चुडा भरून हात माझा…

4 years ago

अपेक्षा न ठेवता कर्म केल्यास निश्चितच यश

मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता…

4 years ago

श्रेष्ठ भक्त कोणास म्हणावे ?

सद्गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते…

4 years ago

ज्ञानेश्वरीच्या ज्ञानातून मराठी भाषेचे संवर्धन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही…

4 years ago

सूर्यासारखे स्वतःचे जीवनही करा प्रकाशमान

जो स्वतः प्रकाशमान असतो. तोच इतरांना प्रकाश देऊ शकतो. अंधारात चाचडपणारा, स्वतःच स्वतःची वाट विसरलेला इतरांना काय मार्ग दाखवणार ?…

4 years ago

आचरणात अहिंसा, विचारात अनेकान्तवाद हेच आर्जव

कितीही कोणी खिजवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडेपणा सोडून देऊन प्रेमाने, मधुर वाणीने तो…

4 years ago

संताची समाधी संजीवन असते, कारण…

साधना म्हणजे तरी काय ? सो..हम…सो..हम.. ची लयच तर आपणाला पकडायची असते. त्याच्यावरच तर लक्ष केंद्रित करायचे असते ना ?…

4 years ago