ग्रामीण विकास

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर्जमाफी हा…

4 hours ago

विश्वासाच्या संकटात अडकलेली शेती : मजुरांची टंचाई, चोरीचे सावट आणि नव्या ग्रामीण वास्तवाचे आव्हान Agriculture in crisis of faith

पाऊस, उत्पादन खर्च आणि बाजारभाव या पारंपरिक संकटांशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक नवे आणि अधिक चिंताजनक…

1 week ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्नदात्यांसाठी 20 जून रोजी कोणती घोषणा करणार ? PM Narendra Modi Announcement for Farmers

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या 'विकसित भारत, विकसित पश्चिम बंगाल' या संकल्पाला नवी गती देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी 20…

2 weeks ago

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर भात रोपवाटिकेची अशी घ्या विशेष काळजी .. Agricultural advice in the face of low rainfall

मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता असली तरी कमी पावसामुळे भात रोपवाटिकेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.…

2 weeks ago

माझं भारतीयत्व : आत्मशोधातून मानवतेकडे ( उत्तरार्ध )

भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…

4 weeks ago

नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे ग्रामजयंती पुरस्काराने विविध संस्था व व्यक्तींचा गौरव

नागपूर : श्रीगुरुदेव सेवा मंडळ नागपूरच्या वतीने श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या सभागृहात ग्रामजयंती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामजयंती…

2 months ago

‘हुतात्मा पॅटर्न’चे तुम्ही मालक आहात का..?

नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कुटुंबामध्ये ही पिलावळ कशी जन्माला आली आणि त्यांनी इतर अनेक सहकारी संस्थांमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि…

2 months ago

भुंगे पकडा, हुमणी रोखा ! – कोल्हापूर जिल्ह्यात अनोखी किड नियंत्रण स्पर्धा

कोल्हापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने 'हुमणी कीड नियंत्रण…

2 months ago

शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद

कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात 24 एप्रिलला शाश्वत शेती व…

2 months ago

आंतरभारती : विविधतेतून उभा राहणारा एकात्म आणि शाश्वत भारताचा नवा मार्ग

भारताच्या अफाट भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विविधतेला एकत्र गुंफून एकात्मतेची नवी दिशा देणारी ‘आंतरभारती’ ही संकल्पना आज अधिकच महत्त्वाची ठरत…

3 months ago