पुस्तक परीक्षण

पत्रकारांनी जरूर वाचावे असे पुस्तक ‘वार्तांच्या झाल्या कथा’ News in the form of stories

दैनिक सकाळ मध्ये प्रदीर्घकाळ कार्यरत असणारे राजीव साबडे यांनी स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेले वार्तांच्या झाल्या कथा हे पुस्तक आता पत्रकारितेत कार्यरत…

2 days ago

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा समृद्ध प्रवास उलगडणारे ‘संवाद भूषण’ Sanwad Bhushan Book Review

पुस्तक परिचय प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ विविध मान्यवरांशी आलेल्या स्नेहसंबंधांतून निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी साकारलेले ‘संवाद…

1 week ago

मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०२६ च्या ग्रंथपुरस्कारांची घोषणा Marathwada Sahitya Parishad Awards 2026

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांचे…

2 weeks ago

लुप्तप्राय कलाली’बोलीचा गोडवा जपणारा असो चैतको मयना Kalali Boli Marathi Language

लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…

3 weeks ago

गावकुसातील माणुसकीचा जिव्हाळा उलगडणारा ‘सांगावा’ : ग्रामीण जीवनाचा हृदयस्पर्शी गोतावळा Rural Life story

शेती, माती, माणसं, मुक्या जीवांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि गावपांढरीच्या ऋणानुबंधांचा हृदयस्पर्शी आविष्कार घडवणारा सचिन पाटील यांचा ‘सांगावा’ हा कथासंग्रह ग्रामीण…

3 weeks ago

स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल

अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन पुणे - ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या…

3 weeks ago

उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरीस ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे साहित्य पुरस्कार

पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी…

1 month ago

अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’

जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह…

1 month ago

कथा धार्मिक प्रथांच्या आणि जीवनप्रवास….. एका विचार धारेचे दोन प्रवाह.

प्रा. देवबा शिवाजी पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात एक वैचारिक साहित्यिक म्हणून सर्वश्रुत आहे. केवळ अध्यापनाचे कार्य न करता सर्वांनाच मार्गदर्शक…

1 month ago

वेदनेशी वाद न घालणारा ‘आशा’ वाद…

कॅन्सर हा केवळ शरीराचा आजार नसतो; तो मन, नाती, आशा आणि आत्मविश्वास यांचीही कठोर परीक्षा असतो. अशा जीवघेण्या संघर्षात अनेक…

2 months ago