कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा…
ज्ञानेश्वरांनी दिलेली राजहंसाची प्रतिमा आपल्याला हेच शिकवते की जीवनात सार आणि निरस, सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान यांचा भेद…
स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे…
ज्ञानेश्वरांची ही ओवी आपल्याला मृत्यूचे तत्त्वज्ञान शिकवते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते. समायोग हा शेवटच्या क्षणी साधायचा नाही;…
म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेविचिं म्हणता बोधुही उपजे।जया परौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ।। १८१ ।।…
भारत ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक अनुभूती आहे. विविधतेतून एकात्मतेचा शोध घेणारी, असंख्य भाषांचा, परंपरांचा, श्रद्धांचा आणि जीवनपद्धतींचा…
जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तींची शोभा ।जिया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ।। २७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…